Surprise Me!

घरातील गृहिणीचे महत्व Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Amrut Bol | Lokmat Bhakti

2021-08-24 0 Dailymotion

आपल्या देशातील प्रत्येक कुटुंबीयांच्या घरामध्ये किमान दोन मुले राहत असतात असा अंदाज आहे. घरामध्ये मुलांना <br />अनन्य साधारण महत्व दिले जाते. घरामध्ये जर मुल असेल तर प्रत्यक्ष देवच आपल्या घरामध्ये नांदत आहे असे आपल्याला वाटते. मुलांमुळे आपल्या घराला घरपण आणि एकप्रकारची शोभा येत असते. आपल्या देशातील प्रत्येक कुटुंबांमध्ये लहान मुल असावे अशी अनेकांची इच्छा असते. पण काही कुटुंबीयांना मात्र या सगळ्या गोष्टीला मुकावे लागते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी मुले का बिघडतात ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon